Title Image

Author: shriayurvedic01@gmail.com

।। हायब्रीडायझेशन अन महाप्रलय ।।।। हायब्रीडायझेशन अन महाप्रलय ।। Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।" बीज उत्तम दर्जाचे असेल तर येणारा वृक्ष ही उत्तम असेल।। त्याची फळे ही रसाळ असतील । संस्कार - पोषण आदी

"आयुर्वेदानुसार आरोग्यदायी उपवास " Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune सर्वप्रथम इथं स्पष्ट करतो की,काही लोकांचा उपवास हे विशिष्ठ प्रकारचे व्रत असते। साधना असते ।।आपल्या इष्टदेवतेवरची श्रद्धा - भक्ती असते।। त्यांच्या भावनेचा अन श्रद्धेचा मला खुप आदर आहे ।। मी त्यांच्या व्रताबद्दल इथे

सहकाराचा उद्देश: *उत्पादित केलेला नाशवंत मालावर जर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करता आली आणि त्याचे व्यवस्थित मार्केटिंग केले तरच शेतकऱ्यांचा विकास होईल।।* हे लक्षात घेऊन सन 1970 -80 च्या नंतर प्रक्रिया उद्योगाचे वारे वाहू लागले होते..! परंतु शेतमाल प्रक्रिया उद्योगात एवढी मोठी गुंतवणूक कोण

error: Content is protected !!