कसंतरी होतंय…..!
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune "कसंतरी होतंय" ह्या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune "कसंतरी होतंय" ह्या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता
खरजूरादी मंथ - The Energy Drink Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune Ayurvedic Drink मंथ म्हणजे विशिष्ट औषधी ठराविक काळापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्याचे रवीने मंथन (Churning) करून तयार होणारे पेय म्हणजे मंथ. आयुर्वेदातील वेगवेगळ्या ग्रंथात मंथ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तृष्णा,
टेकू - शरीराच्या रोगप्रतिकाराला..! Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune धावत्या युगात आधुनिकतेकडे जाताना, पश्चिमात्यांचे अनुकरण करताना आम्ही भारतीयांनी 10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या अभ्यासातून बनलेलं आपलं आरोग्यशास्त्र - आयुर्वेदशास्त्र बाजूला ठेऊन Modern Medical Science ला जवळ केलं।।एवढं जवळ केलं की,
त्वचारोगांचा माहोल!!🌼 Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune त्वचारोगांचा माहोल सध्या जरा ज्यास्तीच आहे
देशी, हायब्रीड अन आता चं Organic (सेंद्रिय) Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune Organic Food च्या नावे लै मोठा धंदा चालवला आहे आपल्याकडे.! काहीही Pack करून दिखाऊगिरी करून विकतात राव।।आणि त्या दिखाव्याला भुलतो आपण, अन आपल्यातलं
बालकांमधील बोबडे बोल..!! Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे, शब्द गाळून बोलणं, काही अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे न करता येणं अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. या समस्यांची प्रामुख्याने 3 मुख्य कारणे रुग्णचिकित्सा करताना पाहायला मिळतात,1) आपल्या पिल्याच्या
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune आपल्या प्रत्येकाच्या शरीरात दोन गोष्टी आधिवास करीत असतात
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune !! बिजशुद्धी - सुप्रजाजनन !! हायब्रीड संशोधनाची कमाल म्हणून,कमी उंचीच्या झाडाला फळं लागाय लागली अन ती खाऊन आमच्या लेकरांची उंची पण घटाय लागली।।। त्यातूनच "उंची वाढवुन मिळेल" या Tital खाली उंची वाढवायच्या औषधांचे वर्षावर्षांचे
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune व्यसन औषध गोळ्यांचं
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune ।। स्थौल्य : दिवसेंदिवस वाढता घेर…!!! वाढलेला घेर आणि वजन कमी करताना मनाचा पक्का निर्धार व त्यावर काम करण्याची तत्परता ही सर्वात महत्वाची असते. तो असेल तरच आपलं वजन कमी करतं।। या कामात चालढकलपणा,