Blog

Read our blogs

    Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune      आपल्या प्रत्येकाच्या शरीरात दोन गोष्टी आधिवास करीत असतात

रज: स्वला !! Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune जसं चिमणी अंड देण्याच्या आधी त्यासाठी छानसं घरटं बनवते। आणि मग त्यात अंड देते। ते ऊबऊन त्यातून पिल्लं बाहेर येऊन - जोपर्यंत त्यांच्या पंखात बळ येत नाही, तोपर्यंत त्यांचं पालन

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune !! बिजशुद्धी  - सुप्रजाजनन !! हायब्रीड संशोधनाची कमाल म्हणून,कमी उंचीच्या झाडाला फळं लागाय लागली अन ती खाऊन आमच्या लेकरांची उंची पण घटाय लागली।।। त्यातूनच "उंची वाढवुन मिळेल" या Tital खाली उंची वाढवायच्या औषधांचे वर्षावर्षांचे

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune ।। स्थौल्य : दिवसेंदिवस वाढता घेर…!!! वाढलेला घेर आणि वजन कमी करताना मनाचा पक्का निर्धार व त्यावर काम करण्याची तत्परता ही सर्वात महत्वाची असते. तो असेल तरच आपलं वजन कमी करतं।। या कामात चालढकलपणा,

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune प्रत्यक्षम अल्पम।। अप्रत्यक्षम बहुल:|| या संपुर्ण विश्वात, प्रत्यक्षपणे समजणाऱ्या गोष्टी फारच कमी आहेत।। पूर्वीच्या जुन्या साहित्यावरून आणि अनुमानाने जाणून घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी भरपूर आहे।। काळाच्या महिम्या मुळे आपण सर्व काही प्रत्येक्ष पाहू, त्याचं संपूर्ण ज्ञान नाही घेऊ शकत।।।

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune       जसे माणसांसाठी आयुर्वेदात 'अष्टांगायुर्वेदाच्या' रूपाने वेगवेगळया आजारांवर चिकित्सा सांगितली आहे, तशीच चिकित्सा इतर प्राण्यांवरही सांगितली आहे.त्यावर ग्रंथही आहेत.       जसे  हस्त्यायुर्वेद

श्रेष्ठ फळ : द्राक्षा (मनुका) Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune     द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सावलीत सुकवली जातात, तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. आसव आरिष्ट लेह अवलेह पंचाविध कषाय

नाष्टा सकाळचा…!! Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune सकाळी तांब्याभर पाणी, मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ - खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा शिळे, पुन्हा गरम केलेले

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune           कृतयुगात प्रभु श्रीराम आणि लंकापती रावण यांचं घनागोर युद्ध झालं होतं।। त्या युद्धात राक्षस सेनेच्या हातून प्रभू श्रीरामांची बरिच वानरसेना रणभूमीवर मृत्युमुखी पडली।। ते पाहून देवांचा राजा इंद्राने त्या वानरांना जिवंत करण्यासाठी मृत वानरांच्या मुखात

error: Content is protected !!