Blog

Read our blogs

शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे तुप।। तांब्याचा संस्कार  यावर होत असतो।। एवढा संस्करण होतं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।। 3 ते 4 आठवडे लागतात पूर्ण औषध बनायला ।। यंत्रावरही बनलं जातं,  परंतु समांतर वेगानं फिरत राहिल्याने उत्पन्न

मला उमगलेला कोविड…! - वैद्य सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) कोरोना महामारी म्हणजे वायू दूषित होऊन उद्भवलेला जनपदध्वंसच म्हणावा लागेल । त्यानुसार, कोविड हा आगंतुज व्याधीच वाटतो

डॉ सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) " सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पिणे त्यानंतर मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ - खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा

*Dr Saurabh B. Kadam*     *M.D.(Ayurved), Pune*   कालियुगाचा असर चांगलाच वाढलाय सध्या।। आपला खप वाढवन्यासाठी, लोकांनमध्ये चांगलं काय? आणि वाईट काय ? यात भ्रम निर्माण करणाऱ्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्यात

सुवर्णबिंदूप्राशन Dr Saurabh B. Kadam     M.D.(Ayurved), Pune     आयुर्वेद शास्त्रानुसार, बाल्यावस्था ही वयाच्या 16 वर्ष पर्यंत असते।। म्हणजे प्रामुख्याने वयाच्या सोळा वर्षापर्यंत बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वाची असतात।। या काळात बालकाचे शारीरिक व मानसिक पोषणाकडे विशेष लक्ष देणे, त्याच्या शरीरावर -

Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved) पंचकर्म म्हणजे मालिश अन वाफ देऊन घाम काढणे नव्हे।। लोक यालाच पंचकर्म समजतात अन स्पा शी तुलना करतात।। ही तर आयुर्वेदोक्त पंचकर्माच्या आधी करावयाची पुर्वकर्मे आहेत।।। पण ही पूर्वकर्मेही आयुर्वेदोक्त पंचकर्मात विशिष्ट प्रकारे केली जातात।। याला आम्ही

Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved) आजकाल कुणीपन उठतो अन आयुर्वेदात बुवाबाजी चालू करतो।।।स्वतःला आयुर्वेदातला मास्टर समजू लागतो।। पेपरातली कात्रणं अन आज का आनंद वाचून, त्या youtube चे video बघून, कुणी निसर्गउपचार- मालिश- गोमूत्राचे वर्ष - सहा महिन्यांचे कोर्स करून गावभर

Dr Saurabh B. Kadam               M.D.(Ayurved)       Mob No. 9665010500 आयुर्वेद हे स्वतः एक स्वयंसिद्ध आहे. तो सिद्ध करण्यासाठी कुठल्या टेकणाची गरज नाही. तसेच तो पुर्णच्या पुर्ण समजुन घेणं ही एकट्या दुकट्याच काम नाही..! आयुर्वेदाचे ज्ञान हे अनंत आहे। अपार आहे।। काही ग्रंथातुन मिळतं

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune काळजी घ्या।।।कोरोना व्हायरस आपला विस्तार पुन्हा वाढवतोय।। कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच काम करत असते।। शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले AntiBodis त्या Virus चा नाश करतात।। आणि मग त्या Viral Infection पासून आपली सुटका

error: Content is protected !!