Blog

Read our blogs

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune       जसे माणसांसाठी आयुर्वेदात 'अष्टांगायुर्वेदाच्या' रूपाने वेगवेगळया आजारांवर चिकित्सा सांगितली आहे, तशीच चिकित्सा इतर प्राण्यांवरही सांगितली आहे.त्यावर ग्रंथही आहेत.       जसे  हस्त्यायुर्वेद

श्रेष्ठ फळ : द्राक्षा (मनुका) Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune     द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सावलीत सुकवली जातात, तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. आसव आरिष्ट लेह अवलेह पंचाविध कषाय

नाष्टा सकाळचा…!! Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune सकाळी तांब्याभर पाणी, मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ - खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा शिळे, पुन्हा गरम केलेले

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune           कृतयुगात प्रभु श्रीराम आणि लंकापती रावण यांचं घनागोर युद्ध झालं होतं।। त्या युद्धात राक्षस सेनेच्या हातून प्रभू श्रीरामांची बरिच वानरसेना रणभूमीवर मृत्युमुखी पडली।। ते पाहून देवांचा राजा इंद्राने त्या वानरांना जिवंत करण्यासाठी मृत वानरांच्या मुखात

Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune         Covid 19 ची ही दुसरी लाट खूपच जोरदार आहे..! दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे

च्यवनप्राश अवलेह Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune च्यवनप्राश बनवताना काढेल सोशल मेडियावरचे आमचे फोटो पाहून, गेल्या आठ - दहा दिवसांपूर्वी एका वयाने जेष्ठ व्यक्तीचा कॉल आला होता

दुसरी लाट…!! Dr Saurabh B. Kadam      M.D.(Ayurved), Pune *काळजी घ्या, कोरोना व्हायरस पुन्हा आपला विस्तार वाढवतोय।।* आधी वाटलं अफवा असेल, परंतु खरंच रुग्णांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे।। रोज दोन चार कॉल येत आहे online Consultation साठी।। कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची

।। हायब्रीडायझेशन अन महाप्रलय ।।।। हायब्रीडायझेशन अन महाप्रलय ।। Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।" बीज उत्तम दर्जाचे असेल तर येणारा वृक्ष ही उत्तम असेल।। त्याची फळे ही रसाळ असतील । संस्कार - पोषण आदी

"आयुर्वेदानुसार आरोग्यदायी उपवास " Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune सर्वप्रथम इथं स्पष्ट करतो की,काही लोकांचा उपवास हे विशिष्ठ प्रकारचे व्रत असते। साधना असते ।।आपल्या इष्टदेवतेवरची श्रद्धा - भक्ती असते।। त्यांच्या भावनेचा अन श्रद्धेचा मला खुप आदर आहे ।। मी त्यांच्या व्रताबद्दल इथे

सहकाराचा उद्देश: *उत्पादित केलेला नाशवंत मालावर जर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करता आली आणि त्याचे व्यवस्थित मार्केटिंग केले तरच शेतकऱ्यांचा विकास होईल।।* हे लक्षात घेऊन सन 1970 -80 च्या नंतर प्रक्रिया उद्योगाचे वारे वाहू लागले होते..! परंतु शेतमाल प्रक्रिया उद्योगात एवढी मोठी गुंतवणूक कोण

error: Content is protected !!