Covid 19 As Per AYURVEDA
मला उमगलेला कोविड…! - वैद्य सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) कोरोना महामारी म्हणजे वायू दूषित होऊन उद्भवलेला जनपदध्वंसच म्हणावा लागेल । त्यानुसार, कोविड हा आगंतुज व्याधीच वाटतो
मला उमगलेला कोविड…! - वैद्य सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) कोरोना महामारी म्हणजे वायू दूषित होऊन उद्भवलेला जनपदध्वंसच म्हणावा लागेल । त्यानुसार, कोविड हा आगंतुज व्याधीच वाटतो
डॉ सौरभ कदम, M. D. (आयुर्वेद) " सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पिणे त्यानंतर मोठा कप भरून चहा वगैरे आदी पिऊन भूक मारणं किंवा पोहे,इडली डोस वडा हे बाहेरील पदार्थ - खारी,बिस्कीट, टोस्ट यासारखा बेकरी पदार्थ , रात्रीचा परतलेला भात किंवा
*Dr Saurabh B. Kadam* *M.D.(Ayurved), Pune* कालियुगाचा असर चांगलाच वाढलाय सध्या।। आपला खप वाढवन्यासाठी, लोकांनमध्ये चांगलं काय? आणि वाईट काय ? यात भ्रम निर्माण करणाऱ्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्यात
सुवर्णबिंदूप्राशन Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune आयुर्वेद शास्त्रानुसार, बाल्यावस्था ही वयाच्या 16 वर्ष पर्यंत असते।। म्हणजे प्रामुख्याने वयाच्या सोळा वर्षापर्यंत बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वाची असतात।। या काळात बालकाचे शारीरिक व मानसिक पोषणाकडे विशेष लक्ष देणे, त्याच्या शरीरावर -
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune काळजी घ्या।।।कोरोना व्हायरस आपला विस्तार पुन्हा वाढवतोय।। कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच काम करत असते।। शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले AntiBodis त्या Virus चा नाश करतात।। आणि मग त्या Viral Infection पासून आपली सुटका
नियमित पोट साफ होत नाही?? मलावष्टंभ आणि आयुर्वेद चिकित्सा ।। पन्नाशीनंतर वृद्धापकाळाकडे शरीर झुकू लागलं की निसर्गतः शरीरात कोरडेपणा वाढू लागतो. कोलेस्ट्रोल वाढू नये म्हणून ऐकीव सल्याने तेल - तुप - लोणी - दुध खाणं आपण चाळिशी नंतर केव्हाच सोडलेलं असतं..! त्यातून आजुन
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना आहेत. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये या घटनेला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही ग्रहण काळ हा दुर्दीन म्हणवला जातो।। म्हणून या काळात पंचकर्म - शरीरशुद्धी करणं वर्ज्य आहे।। जसं पोर्णिमा अमावस्याच्या चंद्राच्या
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune Desi ghee गुगल बुवा म्हणजे आयुर्वेदोक्त शास्त्रशुद्ध माहिती नाही।।। हे ह्या परसेंट % मध्ये बोलणाऱ्या गुगल शिष्यांना कधी कळायचं देव जाणे।।।गूगल वरचे research वाचून स्वतःच्या शरीरावर प्रयोग करतात..!! बघा ना
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune "कसंतरी होतंय" ह्या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता